ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
छतावरचे पावसाचे पाणी - इश्वरिया खेड्याची भूमिका
इश्वरिया हे खेडे अमरेलीपासून (गुजरात) 8 किलोमीटरवर, डोंगरा भागात, आहे. खेड्याची लोकसंख्या आहे 1957. तेथील साक्षरतेचे प्रमाण 80.7 टक्के आहे.
पर्जन्यजल संवर्धन आणि भूजल पुनारचक्रनाद्वारे पिण्याचे पाणी मिळवणे
मध्यप्रदेशच्या दातिया जिल्ह्यातील दातिया ब्लॉकमधील 641 लोकांची वस्ती असलेले बुंदेलखंड प्रदेशातील हमीरपुर गावाला, जेथे बहुतांशी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे लोक राहतात
पाऊसाचे पाणी थेंब थेंबच का पडते ?
ढग हे पाण्याच्या अतिशय लहान कण आणि बर्फाचे स्पटिक यांनी बनतात. पाऊस पडण्यासाठी (पावसाचे थेंब) बनण्यासाठी हे कण अतिशय सूक्ष्म अशी धूळ, bacteria,परागकण यांच्या संपर्कात यावे लागतात.
पिकाला द्या संरक्षित पाणी
पिकांना महत्त्वाच्या पीक वाढीच्या संवेदनशील अवस्थेनुसार एक किंवा दोन पाणी द्यावे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये पिकांच्या कार्यसाधक मुळांच्या कक्षेमधील ओलावा पूर्णपणे संपलेला असतो.
सुट्टीतील श्रमदानाची शाळा
या माहितीपटात शाळेतील मुलांनी श्रमदानातून पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे
निर्धाराने सुटला पाणीप्रश्न
एकीचे बळ आणि इच्छाशक्तीच्या जोरावर सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यातील विठ्ठलवाडीच्या ग्रामस्थांनी पाणीप्रश्न सोडवण्याचा निर्धार केला.
सौरपंपाच्या उभारणीतून मिळाले हक्काचे पाणी
डोक्यावर अनेक हंडे चढवत मैलो न् मैल चालणाऱ्या महिला या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात पहायला मिळतात. ग्रामीण भागात घरातील लेकी-सुनांना या दिव्यातून जाणे अपरिहार्य असते. परंतु याला अपवाद ठरल्या त्या आळंद (ता. फुलंब्री जि. औरंगाबाद) येथील महिला.
WhatsApp ने बदलला गावाचा पाण्याचा status
WhatsApp हे अॅप वापरून लोक एकत्र येऊन पाण्याचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवला याविषयी माहिती या माहितीपटात दिलेली आहे.
मस्त्यशेती - सांडपाणी शुद्धीकरण
देशातील वाढत्या लोकसंख्येमुळे गेल्या काही वर्षांत कारखान्यात तयार होणार्या प्रदूषके आणि घनकचर्या बरोबर तयार होणार्या सांडपाण्याचे प्रमाण शुद्धीकरणाच्या क्षमतेबाहेर वाढलेले आहे.
जलसंवर्धनातून दुष्काळावर मात
जल-मृद संधारणाच्या कामातून पिण्याच्या पाण्याची तर सोय झालीच, त्यासोबतच वर्षभरात दोन ते तीन पिके शेतकरी घेऊ लागले आहेत.
एकीतून निर्माण केली जलसमृद्धी
पाण्यासाठी भ्रमंती करणारे गाव, सिंचनाचा भरवसा नसणारे मौजे शिरूर अनंतपाळ हे तालुक्याचे गाव (जि. लातूर) पाण्याबाबत आज स्वयंपूर्ण झाले आहे.
गोजुबावी झाले हिरवेगार
वर्षानुवर्षे दुष्काळ आणि पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गोजुबावी (ता. बारामती, पुणे) गावाने गेल्या दीड वर्षात समतल चर व ओढे रुंदी-खोलीकरणाची कामे लोकसहभागातून केली आहेत.
English to Hindi Transliterate